नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन हे सारस्वतांचे स्नेहमिलन असून ते अत्यंत चांगल्या पद्धतीनेच करायचे आहे. संमेलनाचे आदरातिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून प्राजक्त प्रभा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याने संमेलनाच्या गाडीला ‘स्टार्टर’ म ...
निलवसंत फाउंडेशन अँड रिसर्च सेंट्र नाशिक यांच्यातर्फे दिला जाणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार-२०२० जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर यांना दिला जाणार आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) रावसाहेब थोरात सभागृहा ...
दिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. त्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश देत ही शुभेच्छापत्रे पोस्टाद्वारे साता समुद्रापार २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आह ...
विदर्भातील पाच हजार गावे ढाल पूजन उत्सवासाठी सज्ज झाली आहे. या उत्सवाला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये उत्सव सतत तीन दिवस चालतो. ...
बालपणी छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी यांसह महापुरुषांची चरित्रे आणि रामायणातील कथांचे वाचन केले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘माझी जीवनगाथा’ हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक वाचनात आले. त्यातूनच वाचाल तरच जगू शकाल हा मौल्यवान संदेश मिळाला. वाचनाम ...
जात, पात, धर्म आणि लिंगभेदाच्या सीमा ओलांडून प्रत्येकाने लिहिले पाहिजे. तरच ते साहित्य उच्च पातळीवर पोहोचते, असे प्रतिपादन साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख पृथ्वीराज तौर यांनी केले. यावेळी कादवा प्रतिष्ठानच्या वतीने ...
नगरधन परिसरात झालेल्या उत्खननादरम्यान प्रभावती गुप्तच्या शासनकाळातील मुद्रांकाचा शाेध घेण्यात यश आले असून त्याबाबतची रिपाेर्ट नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. ...
वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवित, समकालीन प्रश्नांना वाचा फोडली. समाज सक्षम होण्यासाठी त्यांनी आपल्या गीतांमधून जनजागृती केली, असे प्रतिपादन औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाड ...