ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Maharashtra Kharip 2024 Crop Cultivation Updates : मागच्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांचे संकट येण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. ...
रासायनिक खतांचा अतिवापर व अयोग्य वापरामुळे जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रीय खताची गरज भागवयाची असेल तर हिरवळीची खते हा उत्तम पर्याय आहे. ...
कमळापूर (ता. खानापूर) येथील सोने-चांदी गलाई व्यावसायिक जयकर (शेठ) हणमंत साळुंखे यांनी त्यांच्या ओसाड माळरान असलेल्या अडीच एकर शेतात दर्जेदार सफरचंदाच्या फळाची बाग फुलली आहे. ...
सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये कडेगाव तालुका आले पीक लागवडीत 'नंबर वन' आहे कडेगाव तालुक्याची भौगोलिक स्थिती ही वेगवेगळ्या पिकासाठी उत्तम दर्जाची आहे. ...