पावसाचा मोठा खंड आणि पाऊस वेळेवर पडत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आता दरवर्षी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. भोकरदन तालुक्यात यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी शेतात पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रयोग अंमलात आणला आ ...
सध्या शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतीतील बहुतांश कामे यंत्राच्या साहाय्याने करण्यात येत आहेत. यंत्राची मागणी वाढल्याने मालकांनी भावही वाढविले आहेत. याचा फायदा यंत्रमालकांना होत असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसत आहे. ...
अन्नद्रव्यांचा वापर करीत असताना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पिकांच्या अवशेषांचा वापर होणेही कमप्राप्त आहे. याचबरोबर प्रति हेक्टर क्षेत्रामध्ये नियंत्रीत पद्धतीने लागवड करुन रोपांची संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. तरच भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशी ...
ऊस हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यात मुख्यत्वे ऊसाची लागवड adsali us lagvad आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामात केली जाते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा आडसाली हंगामात ऊस लागवडीचा कल दिसून येत आहे. ...
शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती केली आहे. ...