भारताच्या चंद्रयान ३ च्या यशस्वी उड्डाणानंतर भारतही अंतराळात शेतीचे प्रयोग करणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, भारतासाठी अंतराळातील शेतीसाठी येणाऱ्या काळात चंद्रमोहीमा महत्वाच्या ठरणार आहेत. ...
भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसाने फिरवली त्यामुळे दुबार पेरणीच्या धास्तीने चिंतेचे ढग दाटले आहेत. तर पावसाअभावी लोहारा तालुक्यातील ऊस जळाला आहे. ...
पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान एक चांगला पर्याय आहे. कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक प ...