वसुंधरा फाउंडेशन व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे दिनांक ... ...
टोमॅटो हे फारच नाशवंत फळ असून ते दीर्घकाळ साठवून जतन करण्याची सोय नसल्यामुळे ती लवकर खराब होतात टोमॅटो फळे गर्द हिरव्या अवस्थेत साठवणुकीत चांगल्या प्रकारे राहू शकतात. ...
मागच्या वर्षी घाऊक बाजारात लसणाचा दर खूपच कमी होता. मध्य प्रदेशातील कृषी उत्पन्न बाजारात शेतकऱ्यांचा लसूण ५ ते ८ रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यात आला होता. ...
नाफेडचा कांदा बाजारात येणार अशा चर्चांनी शेतकऱ्यांमध्ये दर पडण्याची धास्ती असली, तरी नाफेडने दिलेल्या पत्रकानुसार सदर कांदां बाजारात आणण्याबाबत १५ सप्टेंबरनंतर निर्णय घेण्यात येणार आहे. ...
केंद्राच्या शिफारशींचा काटेकोरपणे अवलंब केल्यास द्राक्ष बागायतदारांना निश्चितच गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामहरी सोमकुंवर यांनी केले. ...