स्वत: मिळतो म्हणून ग्राहकांना, तर जास्त पिकतो म्हणून शेतकऱ्यांना टोमॅटो दोघांनाही आवडतो, पण बाजार भावांत काही तक्रारी आल्या की दोघांचीही अडचण होते. ...
कृषी विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या आढाव्यातून बहुतांश पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात यंदा १ कोटी ४१ लाख १ हजार २७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. ...
यंदाच्या खरिपात राज्यात ९९ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी १०६६ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. ...
ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त खरीप हंगामात घेतलेल्या पिकांना पाणी देण्याची काही प्रमाणात सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देऊन पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे असते. ...
आजकाल शेतक-यांच्या महत्वाच्या समस्यांमध्ये हुमणी आणि तणाचे व्यवस्थापन या समस्या दिसून येत आहेत . असे लक्षात आले आहे कि शेतकरी शेतातील काडी कचरा, तण , जनावरांचे शेण, याची व्यवस्थित विल्हेवाट लावत नाहीत. त्यासाठी कम्पोस्ट निर्मिती तंत्रज्ञान हे वरदान ...