रासायनिक खतांचा अतिवापर व अयोग्य वापरामुळे जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रीय खताची गरज भागवयाची असेल तर हिरवळीची खते हा उत्तम पर्याय आहे. ...
कमळापूर (ता. खानापूर) येथील सोने-चांदी गलाई व्यावसायिक जयकर (शेठ) हणमंत साळुंखे यांनी त्यांच्या ओसाड माळरान असलेल्या अडीच एकर शेतात दर्जेदार सफरचंदाच्या फळाची बाग फुलली आहे. ...
सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये कडेगाव तालुका आले पीक लागवडीत 'नंबर वन' आहे कडेगाव तालुक्याची भौगोलिक स्थिती ही वेगवेगळ्या पिकासाठी उत्तम दर्जाची आहे. ...
मागच्या एक ते दीड आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणी पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला देण्यात येत आहे. ...