सध्या शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतीतील बहुतांश कामे यंत्राच्या साहाय्याने करण्यात येत आहेत. यंत्राची मागणी वाढल्याने मालकांनी भावही वाढविले आहेत. याचा फायदा यंत्रमालकांना होत असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसत आहे. ...
ऊस हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यात मुख्यत्वे ऊसाची लागवड adsali us lagvad आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामात केली जाते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा आडसाली हंगामात ऊस लागवडीचा कल दिसून येत आहे. ...
शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती केली आहे. ...
मागील वर्षी काही जिल्ह्यात सरासरी गाठलेला पाऊस अनेक जिल्ह्यात अत्यल्प पडला होता. त्याचा फटका राज्यातील उसाच्या क्षेत्राला बसला आहे. राज्यात दोन लाख ४० हजार तर सोलापूर जिल्ह्यात ६१ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे. ...