रब्बी ज्वारी हे एक महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असुन त्याचा वापर धान्य आणि कडबा म्हणून करतात. आरोग्याच्या दृष्टीने रोजच्या जेवणात ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व वाढत आहे. ...
परभणी जिल्ह्यातील दैठणा या गावातील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी अनंत कच्छवे यांनी पेरू लागवडीतून लाखोंचे उत्पन्न घेत आर्थिक प्रगतीचा मार्ग निवडला आहे. (Guava Cultivation Success Story) ...
रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात पिकाला फटका बसला असताना पांढरा कांद्यालाही या पावसाची बाधा झाली आहे. परतीच्या पावसाने शेतजमीन ओली असल्याने या पिकाची लागवड खोळंबली आहे. ...
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या Someshwar Sahakari Sakhar Karkhana ६३ व्या गाळप हंगामाचा प्रारंभ गुरुवारी (दि. १४) ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. ...