Kharif Kanda Lagwad महाराष्ट्रात खरीप, रांगडा आणि रबी हंगामनिहाय कांदा लागवड केली जाते. यात हंगामनिहाय लागवड व काढणी कालावधी वेगवेगळा असतो. तसेच वाण ही वेगवेगळे असतात. ...
शेती ही निसर्गाशी जुळवून घेतलेली कला आहे. शेतकरी आपले संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून ठेवतात, पण जर त्या शेतीतून सातत्याने यश हवे असेल, तर जुन्या पद्धतीत थोडा बदल करावा लागतो. ...
pdkv amba soybean डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने विकसित केलेला हा सोयाबीनचा वाण नवीन असून सुद्धा ही वाण अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. ...
Kharif 2025 : यंदा कपाशीचे पेरणी क्षेत्र घटणार असून मक्याची लागवड वाढणार आहे. परिसरात खरीप हंगामपूर्व मशागतीला वेग आला आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे हे वेळापत्रक काहीसे लांबले होते. ...
soybean lagwad सोयाबीन पेरणीसाठी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा काळ सर्वात योग्य राहील. परंतु सोयाबीनची पेरणी मान्सूनच्या आगमनानंतर, किमान १० सें.मी. (१०० मिमी) पाऊस पडल्यानंतरच करावी. ...