हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड यंदा केली. मात्र, आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. ...
सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे यंदा उसाची वाढ पूर्ण क्षमतेने झालेली नाही. त्याचा परिणाम सध्या जाणवत असून, हंगामाच्या सुरुवातीलाच बहुतांश उसांना तुरा फुटल्याने वाढ खुंटली आहे. ...
kukadi irrigation पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील गावांत गावरान कांदा लागवड आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतीला पाण्याची आवश्यकता आहे. ...
telbiya anudan yojana राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) हे खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारून आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी तयार केले गेले आहे. ...
keli market बागेतील केळी काढणीला आली असताना बाजारात भाव नाही. त्यामुळे खरेदीदार व्यापारी गायब झाले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...
द्राक्ष, कांद्यासह इतर पिकांच्या उत्पादनाबाबत संशोधनात्मक पद्धती वापराव्यात. त्याची साठवणूक करण्यासाठी योजनेचा लाभ घेत आधुनिक पद्धतीचा वापर करीत नाशिक जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक उंचावण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकार ...