२६ नोव्हेंबर, २००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही लक्ष्य केले होते. या घटनेला या वर्षी ११ वर्षे पूर्ण झाली. ...
६ सप्टेंबर २०१९ रोजी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे ‘स्वच्छ महोत्सव’ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला देशातील ‘सर्वश्रेष्ठ स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण’ म्हणून घोषित केले जाईल. ...