Crop Insurance : राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. कारण शासनाच्या नव्या अटी आणि शर्ती. मागील वर्षी तब्बल ७६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला असताना, यंदा फक्त २७ टक्के शेतकरीच अर्ज भरत आहेत. पीक विम्यासाठी केवळ ४ दिवस श ...
Crop Insurance : शेतकरी हातात मोबाईल घेऊन शेताच्या कडेला उभा… पण स्क्रीनवर ‘No Signal’. ३१ जुलै ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अर्जासाठी अंतिम तारीख असूनही, रेंजच्या समस्येमुळे ई-पीक पाहणी पूर्ण करता येत नाहीये. शासनाने पाहणी बंधनकारक केली, पण रे ...
हवामान अंदाज, उपग्रहाद्वारे मिळालेली मृदा आर्द्रतेची माहिती आणि संगणकीय मॉडेलमधून पुढील तीन आठवड्यांपर्यंत किती सिंचन आवश्यक आहे, याचा अंदाज बांधणे शक्य होते. ...
भारताव्यतिरिक्त मेक्सिको, ब्राझिल, चीन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल अशा अनेक देशांमध्ये आंबा उत्पादन होते. एकूण लागवड क्षेत्रामध्ये भारत आघाडीवर असला तरी भारताची हेक्टरी उत्पादकता ही अत्यंत कमी आहे. ...
Crop Insurance : खरीप २०२५ पासून लागू होणाऱ्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सरकारने मोठा बदल केला आहे. मृत शेतकऱ्यांच्या नावाने किंवा चुकीची माहिती देऊन विमा घेणाऱ्या व्यक्तींवर आता थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. (Crop Insurance) ...
फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील ३९९८ शेतकऱ्यांना ३८१.२२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. ...