पिकाच्या कालावधीत लागणाऱ्या एकूण पाण्याची गरज, दुसरी बाब म्हणजे लागणारे एकूण पाणी किती पाळ्यांमध्ये व किती दिवसांच्या अंतराने द्यावे आणि तिसरी बाब म्हणजे देण्यात येणारे पाणी कोणत्या पद्धतीने द्यावे की, जेणेकरून उपलब्ध पाणी शेतातील सर्व झाडांना सारख्य ...
या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण पडणार आहे त्यामुळे रब्बी पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सूचना कराव्यात. ...
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून चिपळूण पशुसंवर्धन विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून १०० टक्के अनुदानावर मका, शुगर ग्रेझ व चवळी बियाणे उपलब्ध झाले आहे. ...
राजापूर, लांजा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, मिरवणे, आकले, गुहागर, खेड, दापोली केंद्रांवर भातखरेदी करण्यात येणार आहे. दि. ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास विक्री करणे सुलभ होणार आहे. ...
सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये नुकसानभरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल ...
'सीसीआरआय'सारखी संस्था ३०-३२ वर्षांपासून या भागात संशोधन करत आहे. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना उपयोगच होत नसेल तर होणारे संशोधन व संशोधन संस्थांचा फायदा काय? ...