अन्य तरुणांप्रमाणे शिक्षण घेऊन नोकरीसाठी मुंबई किंवा अन्य शहरांकडे जाण्याऐवजी गावातच राहून शेती करण्याचा निर्णय भडे येथील महेश रामचंद्र तेंडुलकर या तरुणाने घेतला आणि काजु आंबा, सुपारी, नारळ लागवड करून बागायती विकसित केली. ...
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांची प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी आधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर कराव ...
बटाट्याची काढणी साधारणपणे फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात केली जाते. बटाट्याची काढणी योग्य पद्धतीने केल्यास उत्पादनात वाढ होते आणि बटाटे चांगल्या दर्जाचे राहतात. ...
जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या भाताला शासनाकडून हमीभाव देण्यात येतो. दि मार्केटिंग फेडरेशनद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. यावर्षी भातासाठी प्रतिक्विंटल २,१८४ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. ...