अन्नद्रव्यांचा वापर करीत असताना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पिकांच्या अवशेषांचा वापर होणेही कमप्राप्त आहे. याचबरोबर प्रति हेक्टर क्षेत्रामध्ये नियंत्रीत पद्धतीने लागवड करुन रोपांची संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. तरच भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशी ...
Maharashtra Todays Rain Updates : सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्चिम घाट, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस पडताना दिसत आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. ...
Union Budget 2024 : यंदाचा कृषी विकासदर १.४ टक्क्यापर्यंत खाली आहे. शासन गेल्या कित्येक वर्षापासून डब्लिंग इन्कमची परत परत घोषणा करत आहे, त्यासाठी ही तरतूद योग्य आहे का हाच मोठा प्रश्न आहे. ...
भात पिकावर महत्वाची किड म्हणजे खोडकिडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, तुडतुडे, भुंगेरे, लोंबीतील ढेकण्या इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. ...
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी ३२ पिकांसाठी १०९ वाणांची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी कृषी संशोधनावर भर देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आगामी काळात या निर्णयाचा शेती आणि शेतकऱ्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ...
Maharashtra Latest Rain Updates : राज्यात जोरदार पाऊस पडत असून शेतीतील कामे जवळपास पूर्ण झाले आहेत. सोयाबीन, कापूस आणि मका या महत्त्वाच्या पिकांच्या पेरण्या आणि लागवडी पूर्ण झाल्याचं चित्र आहे. येणाऱ्या ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी पीक विमा भरता येणार ...