पावसाळ्यात किडींच्या नर व मादीच्या मिलानामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर व मादी हे प्रकाशाच्या किरणांकडे आकर्षित होत असतात. ह्या गोष्ठीला विचारात घेऊन कोणत्याही पिक हंगामाच्या सुरवातीपासून प्रकाश सापळे लावावे. ...
तूर पिकात फुले व शेंगावर होणाऱ्या किडींचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरले आहे. कधी कधी साथीच्या स्वरुपात कीड आल्यास ७० टक्के पेक्षाही अधिक नुकसान शेंगा पोखरणाऱ्या किडीपासून होते. ...
शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी भातच नसतो. ज्यावेळी भात असतो, त्यावेळी भाव नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे बाजारभाव वाढले तरी शेतकऱ्याचा खिसा मात्र रिकामाच अशी स्थिती आहे. ...
जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. शेतीची मशागत, बियाणे, मजुरी आणि खतांचे दर वाढल्याने यंदा शेतकऱ्यांचा लागवड ते पीक निघेपर्यंत मोठा खर्च होणार आहे. ...
शिराळा तालुक्यात तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. Patharpunj Rain धरण क्षेत्रातील पाथरपुंज येथे रविवारी सकाळी सात ते सोमवार सकाळी सात या चोवीस तासात २३३ मि. मी. तर एकूण ६२०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
भाजीपाला पिकांमध्ये पाने, शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळ्या, वांग्यावरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, भेंडीवरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी इ. आढळून येतात. ...