हंगाम २०२३-२०२४ मध्ये माळेगाव सहकारी कारखान्याने १३ लाख २७ हजार ९०८.६५३ मे. टनाचे गाळप केले आहे. रिकव्हरी उतारा १२.०२३ मिळालेली असून एकूण १५,२०,००० क्विंटल साखर पोती उत्पादन झालेली आहे. ...
राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच झालेल्या अतिवृष्टीमुळे १० जिल्ह्यांतील तब्बल साडेआठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, ६०० हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. ...
Santra Mosambi Falgal सद्यस्थितीत लिंबूवर्गीय आंबिया बहाराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत पावसाळी हवामानात सततचा रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण हे बुरशीजन्य रोगांच्या संक्रमनास पोषक आहे. ...
मागील काही दिवसांपासून संपूर्ण नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला शेतीची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीपाठोपाठ इतर भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाज्यांनी भावाचा उच्चांक गाठला आहे. ...
मागील दोन ते तीन दिवसात सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद यावर पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. ...
गेले चार दिवस खान्देश आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असून, रविवारी अतिवृष्टी झाली. हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात वाहून जाण्याची परिस्थिती झाली आहे. ...