गेल्या तीन वर्षांपासून रणजित जाधव गाव आसद (ता. कडेगाव) हा शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतामध्ये करत आहे. त्याला वांगी, ढब्बू मिरची या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळाला होता. ...
Maharashtra Latest Rain Updates : आज राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती केली आहे. ...
सध्या जेमतेम पण बऱ्यापैकी पावसाळा सुरू आहे. त्यामुळे जिकडेतिकडे हिरवळ दिसू लागली आहे. पिकेही चांगलीच तरारली आहेत. रानात Ranbhaji रानभाज्यांचीही चांगल्याप्रकारे उगवण (निर्मिती) झाली आहे. या रानभाज्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबरपर्यंत सर्वत्र आढळतात. ...
दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रांतीनंतर बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने कोठेही पूरस्थिती निर्माण झाली नव्हती; परंतु आंबोली येथे घाटात मोठा दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
Biofortified Crops India : सध्या बोयोफोर्टिफाईड पिकांचा मोठा बोलबाला केला जात आहे. कुपोषण आणि अन्नातील हरवलेल्या अन्नघटकांवर ही पिके फायद्याची ठरत असल्याचं बोललं जातंय. ...
पांढरीफुली, चटकचांदणी तसेच काँग्रेस गवत अशा विविध नावांनी गाजरगवत ओळखले जाते. शास्त्रीय भाषेत याला ‘पार्थेनियम हिस्टेरोफोरस’ (Parthenium hysterophorus) असे म्हटले जाते. या गवताचा प्रसार अमेरिकेतील मेक्सिको येथून जगभरात झाला आहे. ...