भात पिकावर महत्वाची किड म्हणजे खोडकिडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, तुडतुडे, भुंगेरे, लोंबीतील ढेकण्या इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. ...
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी ३२ पिकांसाठी १०९ वाणांची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी कृषी संशोधनावर भर देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आगामी काळात या निर्णयाचा शेती आणि शेतकऱ्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ...
Maharashtra Latest Rain Updates : राज्यात जोरदार पाऊस पडत असून शेतीतील कामे जवळपास पूर्ण झाले आहेत. सोयाबीन, कापूस आणि मका या महत्त्वाच्या पिकांच्या पेरण्या आणि लागवडी पूर्ण झाल्याचं चित्र आहे. येणाऱ्या ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी पीक विमा भरता येणार ...
ऊस हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यात मुख्यत्वे ऊसाची लागवड adsali us lagvad आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामात केली जाते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा आडसाली हंगामात ऊस लागवडीचा कल दिसून येत आहे. ...
युरिया Urea हे कृत्रिम नत्रयुक्त खत आहे. यामध्ये ४६ टक्के अमाईड नत्र असते. याला शेहचाळीस-शून्य-शून्य (४६-०-०) असेही म्हणतात. खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असते. ...
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या ४.५ टक्के व्याज परताव्यात केंद्राने अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...