तब्बल तीस वर्षानंतर यंदा सोलापूर जिल्ह्यात खरिपात कांद्याची बक्कळ पेरणी झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात पाऊस बेताचा पडला होता. त्यामुळे खरीप पेरणी तसेच कांदा व टोमॅटो लागवड बेतातच होती. ...
राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ५०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. ...
गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात होत असलेल्या मोठ्या पावसामुळे कोकण तसेच पूर्व विदर्भातील भात लावणीला वेग आला असून राज्यातील राज्यात १ कोटी ३७ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच काही भागात सोयाबीनवर पिवळा मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला दिसून येतो आहे. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. ...
केवळ एक पीक किंवा निव्वळ आंबा बागायतीवर अवलंबून न राहता संगमेश्वर तालुक्यातील सूर्यकांत पेडणेकर विविध पिके घेत आहेत. मुख्य पीक असलेल्या क्षेत्रात आंतरपीक घेत त्यांनी उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे. ...
खरीप पिकाची पेरणी लांबली तर आपत्कालीन दुरुस्ती पीक म्हणून सूर्यफूल अगदी योग्य असून, सर्वच हंगामात कमी पाण्यात येणारे पीक म्हणून अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सूर्यफूल पेरणीची शिफारस केली आहे. ...
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान खरीप crop insurance पीक विमा योजना एक रुपयात उपलब्ध करून दिल्यानंतर गेल्या वर्षी या योजनेत राज्यातील तब्बल १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. ...