एप्रिल व मे २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार मदत. वाचा सविस्तर (Compensation of Agricultural Crops) ...
Tulsi Bhat भात पिकाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात जुन्या काळातील तुळशी भात दुर्मीळ होत चालले असले तरीही त्याचे अस्तित्व मात्र टिकून आहे. तालुक्यात ठिकठिकाणी आजही तुळशी भात केल्याचे दिसून येत आहे. ...
Soybean Kapus Madat राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या १० सप्टेंबरपासून ही मदत देण्यास सुरुवात होणार आहे. ...
नोकरीच्या मागे न धावता आसद (ता. कडेगाव) येथील युवा शेतकरी सुशांत जाधव यांनी चार एकर क्षेत्रातील हळदीतून १७२ क्विंटलचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यातून त्या शेतकऱ्यास ३४ लाख रुपयांचे उत्पन्न निघाले आहे. ...
राज्यात नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजाराच्या मदतीचा निधी वितर ...
सोयाबीन पीक सद्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यातच काही भागामध्ये सतत पाऊस पडत आहे. पिकाच्या या अवस्थेदरम्यान त्यावर वेगवेगळ्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...