जनी धरणासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. त्यांची एकदाची वर्गवारी करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. ज्यांनी धरणासाठी त्याग केला, त्यांचे बारमाही पाणी आठमाही करण्यात आले हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. ...
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने वैभव नायकवडी गळीत हंगाम २०२४-२५ करिता गळीतासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०४ रुपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला. ...
निमगाव-दावडी परिसरात जमिनीचे क्षेत्र खूप मोठे आहे. निमगाव खंडोबा येथील शेतकरी विजय नानाभाऊ कोठावळे यांनी प्रथमच या परिसरात स्वतःच्या शेत जमिनीत डेजी पिंक व डेजी ब्लू या फुलांची लागवड करून वर्षाला लाखो रुपयांचे फुलांचे उत्पादन मिळवले आहे. ...
harbhara ghate ali शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास योग्य त्या उपाययोजना कराव्यात. ...
Crop Inurance Scam: राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम पीक विमा ही कल्याणकारी योजना शासनाने राबविली. परंतू या योजनेत मोठे घोटाळे झाल्याचे निदर्शानास आले आहे. वाचा सविस्तर ...
Amba Mohar Vyavasthapan सर्वसाधारणपणे, कोकणातील कृषी हवामानाच्या परिस्थितीत हापूस आंब्याला पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नवीन पालवी येण्यास सुरवात होते. ...