दीर्घकालीन शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे शेतकरी वर्ग व्यावसायिक बांबू लागवडीकडे वळत आहे. बांबूचे सामर्थ्य प्रचंड आहे. बांबू लागवड आणि उद्योगाला कायमस्वरूपी चालना देण्यासाठी आपल्याला काही ...
केळी पिकाला सध्या टिकून असलेला दर आणि खानदेशातील केळीचे घटलेले क्षेत्र यामुळे आखाती देशात वाढत असलेल्या मागणीमुळे इंदापूर तालुक्याच्या ऊस पट्टयात केळीची लागवड करण्याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. ...
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनकडे शेतकरी वळल्यापासून तालुक्यात इतर तेलबियांचे लागवड क्षेत्र पुरते नामशेष झाल्याचे चित्र आहे. पीक निघेपर्यंत घेतलेल्या मेहनतीचा अपेक्षित परतावा हाती लागत नसल्याने तीळ, जवस, कन्हाळे, करडई, भुईमूग, सूर्यफुल यासा ...
अतिवृष्टी, ढगाळ हवामानाचा फटका यंदा इतर पिकांबरोबरच कर्जत तालुक्यातील उडीद पिकालाही बसला आहे. यामुळे उडदाचा रंग बदलला असून, उत्पादनातही घट झाली आहे. ...
कांदा लागवडीला वेग आला असून मागील आठवड्यापर्यंत राज्यात दीड लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली होती. कांदा लागवडीत आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. ...
करमाळा बाजार समितीमध्ये दररोज किमान ५ हजार क्विंटल उडदाची आवक होत असून चालू हंगामात सुमारे ७५ कोटींची बाजार समितीमध्ये उडीद खरेदीमध्ये आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...
भारतात विविध स्थानिक रानभाज्या मुबलक प्रमाणात आढळून येतात. अनेक रोगांपासून लढण्याची नैसर्गिक शक्ती त्यातून मिळते. त्यापैकी काही वनस्पतींना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. ...