मिरज पूर्व भागातील शेतकरी सुधारित तंत्रातून पानमळ्याची शेती करत आहेत. या शेतकऱ्यांना एकरी ६० हजार रुपयांचा खर्च येत असला तरी उत्पन्न तीन ते चार लाख रुपयेपर्यंत येत आहे. ...
चालु वर्षात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत मिळणार आहे. किती मिळेल मदत वाचा सविस्तर (Crop Damage) ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अकोल्यातील एका खासगी कंपनीसोबत करार केल्याने आता गावातील शेतमालावर होणार गावातच प्रक्रिया होणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार. वाचा सविस्तर ...
भाताचे यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. शिराळा तालुक्यात यंदा जून, जुलैमध्ये खरीप हंगामातील भाताची टोकण, रोपण तसेच कुरीच्या साहाय्याने पेरणी केली आहे. ...
गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. ...
शेतमालाचे काढणी हंगामात उतरत्या बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सन १९९० पासून राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून shetmal taran karj yojana शेतमाल तारण ...
अतिवृष्टी व मक्याला झालेल्या खोडाळीमुळे मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचाच फटका उत्पादनाला बसला असून मका उत्पादनात गतवर्षीपेक्षा मोठी घट झाली आहे. ...
यंदा पाऊस पुरेसा पडल्याने राज्यभरात ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस लागवड झाल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. ...