राज्यात उन्हाळी भूईमुग लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. परंतू उत्पादकता मात्र कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाद्वारे शिफारशीत लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच उत्पादन घ्यावे. ...
शेतकऱ्यांना लुटणाऱ्या 'पीजीआर'च्या बोगस औषधांच्या सावळ्यागोंधळाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती सुरू झाली आहे. ...
digital pos machine for fertilizer रासायनिक खतांच्या विक्री व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी, चासाठी डिजिटल पॉस मशीन खतविक्री करणाऱ्या जिल्ह्यातील १ हजार ८७८ दुकानदारांना दिली जाणार आहेत. ...
Hirvalichi Khate कोल्हापूर जिल्ह्यात हिरवळ खत करण्याची प्रथा खूप कमी आहे. परंतु, सांगली व सातारा जिल्ह्यांच्या पूर्व भागात या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कालमानानुसार या तंत्राच्या मर्यादांचा अभ्यास करूया. ...
PGR Policy परवान्याची प्रक्रिया केंद्र शासनाकडे हस्तांतरित होईपर्यंत राज्य शासनाकडे पीजीआरचा जी २ परवाना असणाऱ्या नोंदणीकृत १३३५ कंपन्या आहेत. या कंपन्यांना फेब्रुवारी २०२५ अखेर मुदत आहे. ...
कारळा हे दुर्लक्षित केलेले पण महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. खरीप तसेच रब्बी हंगामातील कारळा पीक हे जादा पावसात तग धरते. ...
महाराष्ट्रातील रबी हंगामात मोहरी, करडई, ज्वारी व इतर भाजीपाला पिकांत मावा कीड मोठ्या प्रमाणात दिसते, ज्यामुळे पिकाचे जवळ-जवळ ९०% एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होवु शकते. ...