केंद्राची Agri Stack ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ...
Crop Pattern : यंदाच्या खरीप हंगामाचा विचार केला तर कृषी विभागच्या नजर अंदाजित आकडेवारीनुसार तीळ आणि कारळांची पेरणी सरासरीच्या तुलनेत केवळ ३० टक्के क्षेत्रावर म्हणजेच ४ हजार ५०० हेक्चर आणि ३ हजार ८०० हेक्टरवर झाली आहे. ...
Rabi Crops : खरीपातील या पिकांच्या तसेच रब्बी हंगामात घेतलेल्या कोरडवाहू पिकांच्या फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत हा ओलावा जमिनीत पुरेशा प्रमाणात असणे पीक उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. एकंदरीत उशिरा पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब य ...
Maharashtra Farming : यंदाच्या खरीप हंगामात मात्र राज्यातील सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय वाढले असून पारंपारिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल कमी असल्याचं दिसून येत आहे. ...
Amla Lagvad आवळा हे एक औषधी गुणधर्म असलेले महत्वाचे फळझाड आहे. त्यात सर्वात जास्त 'क' जीवनसत्त्व (५०० ते ७०० मिली/१०० ग्रॅम गर) असून, त्याचा मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधामध्ये वापर केला जातो. ...
भाजीपाला लागवडीचे नियोजन करत असाल तर लागवड करता असताना लागवडीसाठी लागणारे काही महत्त्वाच्या घटक म्हणजे जमीन, पाणी, खते, सूर्यप्रकाश, औषधे, चांगल्या गुणवत्तेची रोपे/बियाणे इ. गोष्टींची उपलब्धता आहे का हे पाहूनच पुढे जावे. ...