आधीच्या काळात पैशांपेक्षा तुमच्या घरात किती गुरं आहेत, किती खंडीची शेती आहे, त्यावरून तुमची श्रीमंती ठरायची. लग्न वगैरे ठरवताना त्याकडेच पाहिलं जायचं, पैशांना फार महत्त्व नव्हतं. ...
हरभरा हे महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे रब्बी पीक आहे. कडधान्यवर्गीय पिकांचा मोठा फायदा म्हणजे त्यांच्यात असलेली नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता. ...
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे केवळ पंचनामे करण्यात आले असून अद्यापही शेतकऱ्यांना (Farmer) ना नुकसानीची मदत मिळाली ना पीक विम्याचे (Crop Insurance) पैसे. प्रशासन आता विधानस ...
युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या Mangonet मँगोनेट प्रणालीव्दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२३-२४ मध्ये ५,९४३ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. ...