Kharif Kanda Lagwad महाराष्ट्रात खरीप, रांगडा आणि रबी हंगामनिहाय कांदा लागवड केली जाते. यात हंगामनिहाय लागवड व काढणी कालावधी वेगवेगळा असतो. तसेच वाण ही वेगवेगळे असतात. ...
Soybean Biyane खरीप पेरणीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीनचे मोफत बियाणे दिले जात आहे. एक हेक्टरच्या मर्यादेत ७५ किलो बियाणे प्रति लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत आहे. ...
Pik Spardha Nikal कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल नुकताच जाहीर केला असून भात, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद या पिकांमध्ये २०२३ च्या तुलनेत सरासरी उत्पादकता वाढली आहे. ...
वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. ...
शेती ही निसर्गाशी जुळवून घेतलेली कला आहे. शेतकरी आपले संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून ठेवतात, पण जर त्या शेतीतून सातत्याने यश हवे असेल, तर जुन्या पद्धतीत थोडा बदल करावा लागतो. ...