पावसाचा मोठा खंड आणि पाऊस वेळेवर पडत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आता दरवर्षी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. भोकरदन तालुक्यात यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी शेतात पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रयोग अंमलात आणला आ ...
महागड्या रासायनिक खतांची उपयुक्तता वाढविण्यासाठी तसेच कीडकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हणून निंबोळी अर्क, निंबोळी पेंड वापरल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. सद्यस्थितीत परिपक्व अवस्थेमध्ये असलेल्या कडुलिंबाच्या निंबोळ्या शेतकऱ्यांनी गोळ ...
सध्या शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतीतील बहुतांश कामे यंत्राच्या साहाय्याने करण्यात येत आहेत. यंत्राची मागणी वाढल्याने मालकांनी भावही वाढविले आहेत. याचा फायदा यंत्रमालकांना होत असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसत आहे. ...
७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये सहभाग नोंदवत नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या शेतीची कास धरली आहे. याअंतर्गत १७ हजार एकरपेक्षा अधिक शेती विषमुक्त पिकांच्या लागवडीखाली आली आहे. ...
पिकांसाठी घातक असलेल्या पोटॅश या रासायनिक खताच्या १६ लाख रुपये किमतीच्या दोन हजार बॅग जालना जिल्ह्यातील निंबोळा (ता. भोकरदन) गावच्या शिवारात असलेल्या शेतात खड्डा करून पुरून ठेवण्यात आल्या होत्या. कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी पंचनामा करून त्या बॅग ...