काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. जगात ब्राझील, भारत. इंडोनेशिया, मोझांबिक, नायजेरिया, टांझानिया या प्रमुख देशांमध्ये काजूची लागवड केली जाते. जगामध्ये भारताचा काजूच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. ...
Turmeric Cultivation अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हळद लागवड करणे परंपरा आहे; परंतु तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर वाढीवर परिणाम होतो त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात हळद लागवड फायदेशीर ठरते ...
बैलांची संख्या फारच कमी झाल्याने छोट्या, मोठ्या रोटरना खूपच मागणी वाढली आहे. रोटर मारण्याचे प्रत्येक गावात वेगवेगळे दर पाहावयास मिळतात. बैलांचे औत काहीसे महागले आहे. ...
भात हे भारतातली मुख्य अन्न धान्य पीक असून महाराष्ट्रात हे खरीप हंगामात घेतले जाणारे महत्वाचे पीक आहे. भात लागवड करण्या पूर्वी भाताची रोपे तयार करून घेणे गरजेचे आहे. ...
भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI), पुसा यांनी भाताच्या थेट पेरणीसाठी इमाझेथापायर १०% SL सहनशील first herbicide tolerant & non-GM rice varieties रॉबिनोवीड बासमती भात जातीच्या बियाणांची विक्री सुरू केली आहे. ...