काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव अशी मुख्यतः दोन कारणे आहेत. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ ...
राज्यातील जिल्ह्यांमध्ये २०२२-२३ पासून दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या 'डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन'च्या माध्यमातून पहिल्याच वर्षी ४ हजार शेतकरी गटांनी त्यांची २ लाख १ हजार ५५५ हेक्टर जमीन सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येणाऱ्या पिक ...
सद्यःस्थितीत सोयाबीन या पिकावर उंटअळ्या व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अळ्यांमुळे सोयाबीनचे अधिक नुकसान होऊ शकते. तेव्हा 'हा' उपाय करा. ...
Gandul Khat टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळाचा उपयोग केला असता गांडुळे सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून चर्वण व पचन करून कणीदार कांतीच्या स्वरुपात शरीराबाहेर टाकतात. ...
Orchard Farming Success Story : शिरापूर येथील सावनकुमार तागड व पत्नी प्रगती तागड या उच्चशिक्षित पती- पत्नीने नोकरीच्या मागे न लागता केसर आंब्याची लागवड करून आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला आहे. पाच वर्षांत दोन लाख रुपये बागेवर खर्च करून दहा लाखांचे उत्पन ...