Farmer Success Story अवघ्या ३० गुंठ्यांत १३ प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला करत नावीन्यपूर्ण शेती करण्याचा प्रयोग लाटवडे येथील युवा शेतकरी अक्षय व्यंकटराव पाटील यांनी केला आहे. ...
amba fal sanrakshan सद्यस्थितीत आंबा काढणी सुरु आहे. ज्या ठिकाणी आंबा फळे काढणीस तयार झालेली असतील अश्या ठिकाणी आंब्याची काढणी झेल्याच्या सहाय्याने देठासह चौदा आणे (८५ ते ९० टक्के) पक्वतेला करुन घ्यावी. ...
Krushi Salla : मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. कधी अवकळी पावसाच्या सरी बरसतात तर कधी उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. त्यामुळे बदलत्या हवामान (changing weather) पिकांची (crops) कशी काळजी घ्यावी यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाड ...