भात पिकांवर करपा व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. याबाबतचे वृत्त 'लोकमत अॅग्रो' मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने दौरा करुन पाहणी करून आदिवासी भात उत्पादकांना उपाय योजना सुचविल्या. ...
शेतकरी हे काबाडकष्ट करून भाजीपाला पिकवतात, मात्र कीटकनाशकामुळे त्यांचे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाटगाव येथे आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाल्यावर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवल ...
मिरज पूर्व भागातून द्राक्षाची पानगळ झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांना द्राक्षाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत. बदलते हवामानामुळे द्राक्ष काड्यांची पानगळ सुरु झाली आहे. ...
Grape Farming Crisis Sangli : खानापूर घाटमाथ्याला गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. घाटमाथ्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी द्राक्ष शेती संकटात सापडली आहे. ...
Chiku Lagavad चिकू या पिकामध्ये बहार दरवर्षी हमखास येतो. इतर फळझाडांच्या तुलनेत चिकूवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. चिकू हे पीक कमी पाण्यावरही जगू शकते. ...
आडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट, पूर्वहंगामी उसाची १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर आणि सुरु उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या तीन हंगामात करावी. १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवणे फायदेशीर ठरते. ...
बुरशी म्हटले की नुकसान म्हणजे पिकांची नासाडी हे चित्र आपल्या समोर दिसतं. परंतु काही बुरशी या आपल्या फायद्याच्या असतात. आपल्या मातीत बुरशीच्या अनेक प्रजाती आढळतात, यात दोन प्रकारच्या बुरशी असतात. ...