गोगलगाय बहुभक्षी असून तृणधान्ये, नगदी पिके, भाजीपाला, फळपिके आणि शोभिवंत झाडे यांना नुकसान पोहचविते. शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येताच सर्वोच्च प्राधान्य देऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे. ...
ही खरेदी केवळ उत्पादनावरच अवलंबून नसून इतर अनेक घटक, उदाहरणार्थ विक्रीयोग्य अधिशेष, किमान आधारभूत किंमत, प्रचलित बाजार दर, मागणी आणि पुरवठा परिस्थिती आणि खाजगी व्यापाऱ्यांचा सहभाग इत्यादी घटकांवर अवलंबून असते. ...
मौजे नवखा तालुका कलमनुरी, जि हिंगोली या गांवामध्ये गोगलगाय या किडीचा प्रादुर्भावाची कारणे व व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत आयोजीत करण्यात आले. ...
दिवसाचे तापमान ४० अंश सेंटीग्रेड च्या वर दीर्घकाळ राहील्यास कापूस पिकाची पांढरी मुळे अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाही, त्यामुळे पाने पिवळसर होतात, मलूल होतात पाने, खोड लालसर होतात. ...
जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमितपणास बऱ्याच वेळा तोंड द्यावे लागते. अवर्षणप्रवण क्षेत्रात पावसास बऱ्याच वेळा उशीरा सुरुवात होते. खरीप हंगामात उशीरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते. ...
खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खतांची आवश्यकता असते. उत्पादन वाढवण्यासाठी अनेकदा शेतकरी पिकांना रासायनिक खते देतात. परिणामी,पिकांवर ... ...