मराठवाड्यातील १५०० शेतकरी , तंत्रज्ञ आणि युवकांना आता कृषी यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणानंतर ‘आत्म निर्भर भारत मिशन’ अंतर्गत ... ...
राज्यात मागील दहा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनचे पिक पिवळे पडले आहे. सोबतच तणांचा प्रादुर्भाव वाढत असून आंतरमशागतीच्या कामांना बाधा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी. ...
पिक उत्पादनात मशागातीपासून ते काढणीपर्यंत तण नियंत्रण महत्वाचा घटक आहे. पीकनिहाय वेगवेगळ्या प्रकारची तणे आढळतात. सद्यस्थितीत तणनाशके फवारली तरीही तण नियंत्रण होत नाही असे दिसत आहे अशावेळी तणनाशकांची फेरपालट करणे जरुरीचे ठरते. ...
शेतकरी बांधवानी आपण घेतलेल्या खरिप पिकांसाठी रासायनिक खतांचा संतुलित (योग्य प्रमाणात) वापर करावा. त्याचप्रमाणे किमान वर्षातून एकदा शेणखतासारख्या वरखतांचाही (हेक्टरी १२/१५ टन) आवर्जून वापर करावा ...
गोगलगाय बहुभक्षी असून तृणधान्ये, नगदी पिके, भाजीपाला, फळपिके आणि शोभिवंत झाडे यांना नुकसान पोहचविते. शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येताच सर्वोच्च प्राधान्य देऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे. ...