सामुच्या मूल्याचा जमिनीतील अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होते, बहुतांशी पिकांना लागणारे अन्नद्रव्ये (प्रमुख, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये) हि सामू ६.६ ते ७.३ या तटस्थ (उदासीन) या वर्गवारीत उपलब्ध होतात तरीपण बदलत्या हवामान परिस्थितीत सामू ६ ते ८ ...
गोड धाटाच्या ज्वारी पिकाचा अवधी ३ ते ४ महिन्यांचा असल्यामुळे वर्षातून २ ते ३ वेळा पीक घेणे सहज शक्य होते. उसाशी तुलना करता गोड धाटाच्या ज्वारीच्या पिकाचे कमी अवधी, पाणी वापराची अधिक कार्यक्षमता आणि भिन्न प्रकारच्या परिस्थितीत तग धरून रहाण्याची अनुकूल ...
सूर्यफूल या तेलबिया वर्गातील पिकाचे उत्पादन रब्बी तसेच उन्हाळी हंगामात शक्य आहे. पाण्याची व्यवस्था असलेल्या क्षेत्रावर सूर्यफूल लागवड करता येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जिल्ह्यातील हवामानानुसार सूर्यफुलामध्ये एकूण नऊ जाती प्रमाणित ...
महाराष्ट्रात ऊस हे महत्वाचे पिक असून दिवसेंदिवस उसाच्या उत्पादनात घट होत आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणापैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे प्रमुख कारण आहे. खोडवा पिकाची जोपासना, पाचट अच्छादन या आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत ...
आष्टा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भूपाल घसघसे यांनी ३९ गुंठ्यात ९४ टन इतके विक्रमी ऊस उत्पादन घेतले. बाळासाहेब घसघसे यांची आष्टा दुधगाव मार्गावर खडकाळ जमीन आहे या जमिनीत घसघसे यांनी जून २०२२ मध्ये उभी आडवी नांगरट करून चार फूट सरीवर को ८६०३२ या उस ...