शेतात गाळ भरण्याचे फायदे अनेक आहेत पण गाळ काढण्यापूर्वी गाळाचे परीक्षण आणि गुणवत्ता निश्चिती करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण यावरच तुमचे पुढील पिक नियोजन केले जाणार आहे. ...
AI in Sugarcane शेती क्षेत्रात नवनवीन बदल होत असून शेतकऱ्यांकडून त्याचा स्वीकारही होत आहे. याच पद्धतीने आता सातारा जिल्ह्यातील या गावात 'एआय' अर्थात कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानावर आधारित १०० हेक्टरवर ऊस शेती होत आहे. ...
Unhali Pike : उन्हाळी हंगामातील जास्तीच्या तापमानामुळे (Temperature) किंवा पाण्याचा इतरत्र वापर केला गेल्यामुळे पिकांसाठी पाण्याची उपलब्धता कमी होते. ...
Kesar Mango वातावरणातील बदल, थंडीचे कमी प्रमाण, जानेवारी-फेब्रुवारीत वाहिलेली कोरडी हवा या बाबींमुळे आंब्याला तीन टप्प्यांत मोहर आल्याने पिकणाऱ्या आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता दिसते आहे. ...
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जावा जावा मधील दुरावा वाढत असताना चंद्रे ता राधानगरी येथील पाटील कुटुंबीयातील तीन जावांनी एकत्रितपणे पारंपारिक ऊस पिकाऐवजी झेंडू पीक शेती केली आहे. ...