Kharif Crop Management : मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तुर आणि हळद या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोग, कीड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी घ्या ...
Krushi Salla : मराठवाड्यात सर्वत्र वादळी वारे, मेघगर्जना व मुसळधार बरसत आहे. यामुळे कापूस, तूर, सोयाबीन, फळबागा व पशुधनाचे मोठे नुकसान होऊ शकते. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या महत्त्वाच्या उपाययोजना कराव्यात, याबाबतचा तज्ज्ञांचा मार्ग ...
Krushi Salla : मराठवाड्याच्या सध्या मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि फवारणीची कामे पावसाची उघडीप पाहूनच करावीत तसेच शेतकऱ्या ...
Cotton Crop Management : सततचा रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान आणि ओलसर माती या हवामानामुळे कपाशी पिकावर कीड व रोगांचा धोका वाढला आहे. विशेषतः फुलकिडे, जिवाणूजन्य करपा व आकस्मिक मर या समस्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास उत ...