महाराष्ट्रात ऊस हे महत्वाचे पिक असून दिवसेंदिवस उसाच्या उत्पादनात घट होत आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणापैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे प्रमुख कारण आहे. खोडवा पिकाची जोपासना, पाचट अच्छादन या आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत ...
आष्टा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भूपाल घसघसे यांनी ३९ गुंठ्यात ९४ टन इतके विक्रमी ऊस उत्पादन घेतले. बाळासाहेब घसघसे यांची आष्टा दुधगाव मार्गावर खडकाळ जमीन आहे या जमिनीत घसघसे यांनी जून २०२२ मध्ये उभी आडवी नांगरट करून चार फूट सरीवर को ८६०३२ या उस ...
संत्रा व मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवण्यासाठी आंबिया बहाराची शास्त्रीय दृष्टीने निगा राखणे अत्यंत जरूरी आहे. निसर्गतः संत्रा व मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहार येतो. त्यापैकी आपण 'आंबिया बहार' पाहूया. ...
हळद लागवड होऊ न सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीकवाढीच्या हळकुंड भरणे ही महत्त्वाची अवस्था सुरू असते. आंतरमशागतीच्या कामांमध्ये खते देणे, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण, फुलांचे दांडे न काढणे इत्यादी महत्त्वाच्या कामांच ...
सोनई परिसरातील कुंभार वस्ती येथे शांताराम अशोक देवतरसे या शेतकरी कुटुंबाकडे १ एकर १० गुंठे शेती आहे. ते शेतामध्ये सोयाबीन, तूर, ज्वारी, गहू, ऊस ही पारंपरिक पिके घेतात. ...