Pik Karj : खरीप हंगामासाठी ठरवले गेलेले १,५९६ कोटींचे पीककर्ज उद्दिष्ट असूनही केवळ ४२ टक्केच वाटप झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज नूतनीकरण प्रलंबित असून, मागील थकीत कर्जांमुळे नवीन कर्ज मिळवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढ ...
pik karj पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत जूनला संपत असल्याने जिल्हा बँक आणि विकास संस्थांच्या पातळीवर वसुलीची मोहीम गतिमान झाली असली, तरी कर्जमाफीचे गाजर शासनाने दाखविल्याने शेतकरी कर्ज भरेनात. ...
Karj Mafi : शेतकऱ्यांचा खरा प्रश्न कर्जमाफीचा (Karj Mafi) नाही, तर कर्जमुक्तीचा आहे. कर्जमाफीचा घाट दर दोन वर्षानी शेतकऱ्यांना याचक म्हणून उभे करतो, तर कर्जमुक्तीचा विचार हा शेतकऱ्यांच्या मूलभूत घटनादत्त अधिकारांशी संबंधित आहे, तो त्यांना कायमचे कर्ज ...
शेतकऱ्यांना सिबिलची अट न लावता कर्जवाटप करा, तसे न करणाऱ्या बँकांवर यापूर्वी एफआयआरदेखील दाखल केले होते हे लक्षात ठेवा, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बँकांना दिला. ...