बँकेला वर्षभरात झालेल्या एकूण नफ्यापैकी काही ठराविक रक्कम ओटीएस योजनेसाठी राखीव ठेवली जाते. या रकमेतून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. सहा वर्षाच्या आत कर्ज भरता न आलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यासाठी शेतकऱ्यांना ...
कर्ज वाटपाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून नियमित आढावा घेतला जातो. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नयेत, अशी भूमिका घेतल्याने यावर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत ६० हजार शेतकऱ्यांन ...
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ५८ हजार ८२६ शेतकऱ्यांची कर्ज खाते बँकांकडून अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ५४ हजार ८४४ कर्जबाजारी शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर ...
सहकार, पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या ७ डिसेंबर २०१९ च्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांंसाठी कर्जमुक्ती योजना सुरू झाली. चंद्रपूर जिल्ह्यात २२ ऑक्टोबर २०२१ अखेर पोर्टलवर ५९ हजार ३४१ खाती अपलोड करण ...
राज्य शासनाद्वारे दीड लाखांपर्यंत कर्जमाफीसाठी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांची १,३४,५६९ खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी १,२२,१३० खातेधारकांना विशिष्ट क्रमांक पोर्टलवर मिळाला. याशिवाय १,१७,७९४ शेतकऱ्यांनी आधार प्रम ...