राज्य शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र, ही कर्जमाफी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...
shetkari karj mafi देशातील शेतकऱ्यांवर सध्या सुमारे ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज आहे. तामिळनाडू कृषी कर्जाच्या बाबतीत अव्वल, महाराष्ट्र तिसरा आहे. ...
karj mafi yojana थकबाकी बरोबरच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहितीही द्यावी लागणार आहे. थकबाकीदार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे. ...
Crop Loan : पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क सरकारने पूर्णपणे रद्द केले आहे. प्रतिलाख ३०० रुपयांचा खर्च वाचणार असल्याने लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. (Crop Loan) ...
stamp duty free crop loan यापूर्वी शेतीच्या पीक कर्जावर प्रत्येक १ लाख रुपयांमागे ०.३ टक्के तर दोन लाख रुपयांच्या कर्जासाठी सुमारे ६०० रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारले जात होते. ...