crop insurance news : शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळू नयेत आणि कंपनीचा फायदा व्हावा, यासाठी खोटे व बनावट पंचनामे तयार केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. ...
पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग होण्यासाठी १५ जुलै ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. याबाबत सुरू करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी हिरवी झेंडी दाखविली. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्ज ...
Sanjay Kute Slams State Government over Crop insurance : शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांऐवजी ४ हजार २०० कोटी रूपयांचा फायदा विमा कंपनीचा होत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आ. डॉ. संजय कुटे यानी केला. ...
Shiv Sena MLA Dnyanraj Chowgule's PIL for crop insurance in Aurangabad High Court : राज्य सरकारने पंचनामे करून एसडीआरएफ अंतर्गत मदत केल्याने व नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्याने केवळ तांत्रिक बाबी पुढे करून कंपनी नुकसानभरपाई टाळू शकत नाही. ...
जिल्ह्यात २०२०-२०२१ च्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार २४१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यापैकी केवळ ७ हजार २६६ हेक्टरकरिता ८ हजार ५११ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मागील वर्षी सोयाबीन पिकांचे ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अति पावसामुळे मोठे ...