२०२३ मधील खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविणाऱ्या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार २०३ शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या ३ लाख ६४ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या (८३.२४ टक्के) बँक खात्यात तीन टप्प्यांत एकूण ३७० कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. ...
Crop Insurance : २०२३ साली लागवड केलेल्या खरिपातील पिकांच्या विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. संबंधित विमा कंपन्यांकडे अजूनही २ हजार ८०० कोटी रूपयांची रक्कम प्रलंबित आहे. ...
यंदाचा खरीप हंगाम मध्यावर आला तरी मागील वर्षीची नुकसान भरपाई विमा कंपनी देऊ शकली नाही. मागील वर्षी जिल्ह्यात अल्पसा पाऊस पडला होता. पर्यायाने खरीप रब्बी व बहुवार्षिक पिकांनाही फटका बसला होता. ...
एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी सजग राहिलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करण्यासाठी मात्र दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या हेक्टरी ५ हजार रुपये अनुदानाला मुकावे लागले आहे. ...