Ambiya Bahar Crop Insurance : २०२४-२५ हंगामातील हवामान आधारित आंबिया बहर फळ पीक विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात विलंब होत आहे. गतवर्षीचीच स्थिती पुन्हा निर्माण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे शेतकरी विमा कवच घेण्यात अनिच्छ ...
हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे तब्बल ११५ दिवसांचा कालावधी लोटला तरी परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. ...
Crop Insurance : सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेला यंदा शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दीड लाख शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या अस्थिरतेत शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. (Crop Insurance) ...