पीक विमा घेतलेल्या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला ७२ तासांत कळविल्यानंतर ३० दिवसांत भरपाई देणे कंपनीला बंधनकारक आहे. मात्र, पीकविमा कंपनीने विविध कारणे देत सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांना भरपाई नाकारल्याची माहित ...
फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ...
या जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला होता. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना १३८ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. ...
सध्या पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग आहे. अनेकांनी अजूनही प्रधानमंत्री पीक विमा काढलेला नाही. पीक विमा काढताना काळजी घेणे आवश्यक असते. छोटीशी चूकही त्रासदायक ठरू शकते. कोणती? ते जाणून घेऊ ...
बैंक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बैंक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, एचडीएफसी बँक शेतकऱ्यांच्या शासकीय अनुदानाला होल्ड लावत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. ...
Pik Vima: भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा चेक नुकताच मिळाला. मात्र त्याने तो जिल्हाधिकारी कार्यालयाला परत केला. जाणून घ्या काय कारण ...
१० हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभाग, कृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली. ...