Dalit Massacre in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद येथील दिहूली येथे झालेल्या २४ दलितांच्या हत्याकांडाप्रकरणी कोर्टाने तब्बल ४४ वर्षांनंतर निकाल सुनावला आहे. कोर्टाने या प्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...
Relationship: एका महिलेच्या अजब लग्नांची गजब कहाणी समोर आली आहे. जवळपास पाच वर्षे चाललेल्या कोर्टकचेरीनंतर कायदेशीर लढाई संपुष्टात आणत सदर महिला आणि तिच्या पहिल्या पतीने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचं समोर आलं आहे. ...
कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी आपल्या नावे नाशिकमध्ये कोणतीही मिळकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर केले होते. ...