कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या मागणीसाठी ४० वर्षे दिलेल्या लढ्याला यश आले आहे. यानिमित्ताने कोल्हापूर संस्थानकाळात असणाऱ्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आठवणींना उजाळा मिळाला. ...
हा निर्णय सेवेत अपंग होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मान आणि समानतेच्या हक्कांना संरक्षण देणारा व वैद्यकीय कारणावरून मनमानी सेवा समाप्तीविरोधातील महत्त्वपूर्ण न्यायनिवाडा आहे. ...
महापालिकेची दिलेली कबुली पाहता सुनियोजित नवी मुंबईत ही बांधकामे झालीच कशी, ती कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली, त्यांना वीज, पाणी, मिळाले कसे? त्यांना मालमत्ता कर लावण्यासाठी चौरस फुटाप्रमाणे दर कोण वसूल करतो? असे प्रश्न निर्माण होतात. ...
Swami Avimukteshwaranand Saraswati on Terrorism: बॉम्बस्फोट आपोआप तर झाले नसतील ना? हे कोणीतरी केले असतील ना? मग ते कोण आहेत? असे थेट सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले. ...
१९ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या बंगल्यावर कारवाईचे धारिष्ट्य पालिका दाखविणार का, असा सवाल उपस्थित केला आहे. ...