न्या. अभय मंत्री हे जालना जिल्ह्यातील अंबडचे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी न्या. संतोष बोरा यांच्यासोबत औरंगाबाद खंडपीठात सुमारे १३ वर्षे वकिली केली आहे. सध्या ते ठाणे येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश आहेत. ...
शहापूर जिल्ह्यातील टहारपूर येथे राहणाऱ्या भारती निपुर्ते हिच्यासोबत प्रमोदचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रमोद मारहाण करून त्रास देत असल्याने भारती माहेरी निघून आली होती. ...
दिंडोशी सत्र न्यायालयाने चिंतन उपाध्यायसह आरोपी विजय कुमार राजभर, प्रदीप कुमार राजभर, तसेच शिवकुमार राजभर या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच २५ हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला. ...