सुमारे १०० वर्षांपासून प्रलंबित असलेला हरेगाव मळ्यातील आकारी पडीक शेतकऱ्यांच्या जमीन वाटपाचा प्रश्न आता सुटला आहे. सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जमीन वाटपाच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...
Mumbai Hit and Run Case Latest News : वरळीतील 'हिट अॅण्ड रन' प्रकरणावरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेवेळी नियमांचे पालन न केल्यावरून सुनावले. कावेरी नाखवा या महिलेला मिहीर शाह याने बीएमडब्ल्यू कारने फरफटत नेले होते. ...